· ई साहित्य प्रतिष्ठानचे सभासदत्व विनामूल्य आहे.
· सभासदांना ई साहित्यची पुस्तके Whatsapp द्वारे पाठविण्यात येतात.·
· सभासदांना ई साहित्यची पुस्तके Whatsapp द्वारे पाठविण्यात येतात.·
ई साहित्य प्रतिष्ठानची ebook Whatsapp Broadcast सेवा सुरू करत आहोत.
त्या अंतर्गत आपल्याला नियमित नवीन मराठी ई पुस्तक Whats app द्वारे पाठवले जाईल.
whatsapp वर विनामूल्य पुस्तकासाठी 9987737237 वर आपले नांव व शहराचे नांव whatsapp करा.
त्या अंतर्गत आपल्याला नियमित नवीन मराठी ई पुस्तक Whats app द्वारे पाठवले जाईल.
whatsapp वर विनामूल्य पुस्तकासाठी 9987737237 वर आपले नांव व शहराचे नांव whatsapp करा.
|
|
कृतीशील सभासद होण्यासाठी
ई साहित्य प्रतिष्ठानच्या कार्याची व्याप्ती वाढत आहे. त्यासाठी भारताबाहेरील देशांत, महाराष्ट्राबाहेरील राज्यांत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर ई साहित्यचे कृतीशील सभासद नेमले जात आहेत. आपल्याला आपल्या जिल्हा वा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची ही एक संधी आहे.
अधिक माहितीसाठी 9987737237 या क्रमांकावर व्हॉट्सऍप करावे. विद्यार्थी व शिक्षक प्राध्यापकांना प्राधान्य.
अधिक माहितीसाठी 9987737237 या क्रमांकावर व्हॉट्सऍप करावे. विद्यार्थी व शिक्षक प्राध्यापकांना प्राधान्य.
लेखकांसाठी... (सूचना, कार्यपद्धती आणि अटी)
लेखक म्हणून नोंदणी करण्यापुर्वी व साहित्य जमा करण्यापुर्वी सर्व अटी नीट वाचाव्यात व त्या मान्य असल्याचे कळवावे
सर्व लेखक व कवी महोदय व महोदया,
आदरपुर्वक नमस्कार
सर्वप्रथम आम्ही आपले ईसाहित्यमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण ई साहित्य प्रतिष्ठानशी संपर्क केल्याबद्दल आपले शतशः आभार मानतो. आपले लेखन ईसाहित्यकडे [email protected] याच मेलवर प्रकाशनाला पाठवा.
तत्पुर्वी एकदा खाली दिलेली ई साहित्यची कार्यपद्धती वाचावी व ती मान्य असेल तरच पुढील व्यवहार करावे ही विनंती.
------------
ई साहित्य प्रतिष्ठान ही संस्था कवी लेखकांनी एकत्र येऊन इंटरनेटचा उपयोग करून पुस्तकं प्रसिद्ध करण्यासाठी २००८ साली स्थापन केली. हे सर्व कवी लेखक इंटरनेटवर भेटले. सर्वजण वेगवेगळ्या गांवचे आणि वयाचे आहेत. कमी प्रसिद्ध लेखकांना एका दुष्टचक्राला तोंड द्यावे लागते. ते फ़ारसे प्रसिद्ध नसतात. त्यामुळे प्रकाशक त्यांचे पुस्तक करायला (आर्थिक कारणांमुळे) घाबरतात. किंवा पैसे मागतात. आणि त्यांचे पुस्तक प्रकाशित नसल्यामुळे ते प्रसिद्ध होत नाहीत. हे ते दुष्टचक्र. शिवाय पुस्तक प्रकाशित न झाल्यामुळे लेखकांना आपल्या लेखनाचा कस कळणं कठीण जातं. ई साहित्य हा त्यावरचा एक उपाय आहे. दुसरेही एक दुष्टचक्र आहे. पुस्तकांचे खरेदीदार कमी. त्यामुळे कमी प्रति छापल्या जातात. त्यामुळे छापायला नगामागे खर्च जास्त येतो. व त्यामुळे पुस्तकांच्या किंमती जास्त ठेवाव्या लागतात. व त्यामुळे खरेदीदार कमी होतात. हे ते दुसरे दुष्टचक्र. या दोन्हीही दुष्टचक्रांचा भेद करण्यासाठी ई साहित्यने ई पुस्तकांचा प्रयोग सुरू केला आहे. यातून वाचकांची संख्या वाढवणे हे उद्दिष्ट आहे. याला किती यश मिळेल माहित नाही. आमचे पहिले उद्दिष्ट बारा लाख नोंदित वाचकांचे आहे (बारा कोटी मराठी माणसांचा फ़क्त एक टक्का)
------------
प्रकाशनाबद्दल माहिती
आदरपुर्वक नमस्कार
सर्वप्रथम आम्ही आपले ईसाहित्यमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण ई साहित्य प्रतिष्ठानशी संपर्क केल्याबद्दल आपले शतशः आभार मानतो. आपले लेखन ईसाहित्यकडे [email protected] याच मेलवर प्रकाशनाला पाठवा.
तत्पुर्वी एकदा खाली दिलेली ई साहित्यची कार्यपद्धती वाचावी व ती मान्य असेल तरच पुढील व्यवहार करावे ही विनंती.
------------
ई साहित्य प्रतिष्ठान ही संस्था कवी लेखकांनी एकत्र येऊन इंटरनेटचा उपयोग करून पुस्तकं प्रसिद्ध करण्यासाठी २००८ साली स्थापन केली. हे सर्व कवी लेखक इंटरनेटवर भेटले. सर्वजण वेगवेगळ्या गांवचे आणि वयाचे आहेत. कमी प्रसिद्ध लेखकांना एका दुष्टचक्राला तोंड द्यावे लागते. ते फ़ारसे प्रसिद्ध नसतात. त्यामुळे प्रकाशक त्यांचे पुस्तक करायला (आर्थिक कारणांमुळे) घाबरतात. किंवा पैसे मागतात. आणि त्यांचे पुस्तक प्रकाशित नसल्यामुळे ते प्रसिद्ध होत नाहीत. हे ते दुष्टचक्र. शिवाय पुस्तक प्रकाशित न झाल्यामुळे लेखकांना आपल्या लेखनाचा कस कळणं कठीण जातं. ई साहित्य हा त्यावरचा एक उपाय आहे. दुसरेही एक दुष्टचक्र आहे. पुस्तकांचे खरेदीदार कमी. त्यामुळे कमी प्रति छापल्या जातात. त्यामुळे छापायला नगामागे खर्च जास्त येतो. व त्यामुळे पुस्तकांच्या किंमती जास्त ठेवाव्या लागतात. व त्यामुळे खरेदीदार कमी होतात. हे ते दुसरे दुष्टचक्र. या दोन्हीही दुष्टचक्रांचा भेद करण्यासाठी ई साहित्यने ई पुस्तकांचा प्रयोग सुरू केला आहे. यातून वाचकांची संख्या वाढवणे हे उद्दिष्ट आहे. याला किती यश मिळेल माहित नाही. आमचे पहिले उद्दिष्ट बारा लाख नोंदित वाचकांचे आहे (बारा कोटी मराठी माणसांचा फ़क्त एक टक्का)
------------
प्रकाशनाबद्दल माहिती
- ई साहित्य पैसे घेत नाही. देत नाही.
- पुस्तकाच्या दर्जाबाबत मात्र तडजोड नाही.
- लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडेच. मात्र पुस्तकाच्या ई साहित्यने प्रकाशित केलेल्या अवृत्तीचे हक्क ई साहित्यकडे.
- प्रकाशनाचा निर्णय एका आठवड्यात. प्रकाशकांचा निर्णय अंतिम. प्रकाशन निर्णयापासून ३० दिवसांच्या आत.
- पाच लाखाहून अधिक नोंदित वाचक.
- पुस्तकाच्या छापिल स्वरूपातही काढणे व विक्री शक्य.